संगणक एक खजिना
आपण आता ज्या काळात वावरतो त्या काळात प्रत्येकाला संगणकाची माहिती असणे
जरुरीचे झाले आहे.एकदा का आपण त्याचा वापर करू लागलो की आपल्याला त्यातील आणखी आणखी खूबी समजू लागतात.आता तर प्रत्येक कार्यालयात सर्व कामे संगणकावर करतात.इंग्लिश,हिंदी मराठी सर्व भाषा चा वापर केला जातो.पूर्वी सर्व कामे कागद पेनाशी निगडित होती.आता सर्व सोपे झाले आहे.सर्व माहिती पोटात साठवून ठेवणारा हा संगणक आहे,गाई च्या पोटात ३३ कोटि देव आहेत ही पुराण कथा संगणक पाहून त्यातील माहिती पाहून खरी वाटते.आता कार्यालयात फायली रजिस्टरकागदाचे गठ्ठे दिसत नाहीत.पसारा नाही,जागा कमी लागते.आणि मह्तावाचे म्हणजे वालवी[कसर]लागुन दस्तेइवज नष्ट पण होत नाही.संगणकावर जतन केलेली माहिती आपण कुठेही आपल्याला उपलब्ध होते.हा विशेष सोयीचा फायदा मला वाटला.नाहीतर पूर्वी फायालिचे बाढ़ [ओझे ]घेउन जावे लागत असे.सरकारी कामे तर कठिन.इंटरनेट तर आगदी अन्न वस्त्र निवारा या मुलभुत गरजा इतके महत्वाचे झाले आहे. आपण जगातील कोणत्याही कोपर्यात असलेल्या लोकांशी सहज संपर्कात रहू शकतो. मेल ऑनलाइन बोलणे [चाट]यामूले आपले विचार मनोगत सहज सांगू शकतो.आपला माहितीचा खजिना पण खुप वाढतो.प्रत्येक बारीक़ सरिक गोष्टीची माहिती यच्ययावत मिलते .टी पण चुटकी सरशी ....गम्मत आहे की नाही!!!!!!!!!!!!!घरगुती,सामाजिक,राजकीय कोणत्याही क्षेत्रातील असो.
पूर्वी नाव गाव फल फूल असा एक लहानपणी खेळ सामान्य माहिती वाढावी म्हणून एक खेळ खेलला जात असे,त्या एइवेजी आजकाल मुलेच असे नाही तर कोणीही संगणकावर एखाद्या अक्षर पासून मिलानारी विविध माहिती मिलवू सहज शकतो.मला तर वाटते ते एक शिक्षणाचे द्रुक श्राव्य माध्यम आहे..त्याचे फायदे खुप आहेत तसे तोते पण जाणवले.विशेषतः कुमार वयातील मुले याचा उपयोग कसा करतात हे कालजी पूर्वक पाहिले पाहिजे.मुलाना प्रोजेक्ट साठी खुप माहिती इनटर्नेट ने मिलते हे मान्य आहे त्याचा जरुर उपयोग केला पाहिजे,पण इतर जे वीडियो असतात जे नको टी माहिती सहज देतात .याने त्या मुलांची मानसिकता बिघडू शकते.त्याचा प्रत्यक्ष जीवनात नकळत वापर करतात. अगदी बाल वयातील मुले संगणक सहज हतालतात.कौतुक वाटते नक्कीच.पण गेम चे त्याना इतके वेड लागते की त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.सतत तासनतास बसून गेम खेळत बसतात त्याने त्यांची शारीरिक वाढ पण खुंटते.डोळे बिघड्तात,लहान वयात चश्मा लागतो ते वेगलेच..कॉलेजातील मुले चाटिंग मुले अनोलखी लोकांशी संपर्कात सहज येतात.नकळत आपली माहिती त्याना देतात ,त्यामुले सामाजिक अडचणी पण निर्माण होतात.फोटोज पाठवने अगदी
सहज सोपे झाले आहे.चांगले आहे नक्की,पण काही वेळा याचा गैर वापर कुमार वयातील मुले करतात.तरुण मुली नको त्या लोकांच्या संपर्कात येतात.स्वतंत्रता आहे त्याचा वापर काही मुले चुकीने वाईट संगतीने करतात.वीडियो मित्र मैत्रिनिना दाखवतात.परिणामी शिक्षण कमी वाम मार्गाला अधिक लागतात.जय ठिकाणी पालकांचे लक्ष नसते तेथे या गोष्टी जास्त घडतात.पूर्वी टी.व्ही ला इदिओत बॉक्स म्हटले जायचे?????????आता संगणकाला काय म्हणतील???ते वेळ येवू नये या साठी त्याचा सुयोग्य वापर करणे गरज आहे..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Friday, January 8, 2010
Sunday, January 3, 2010
back to india
परतीची तयारी सुरु झाली.खरेदी केली खुप,सामान जास्त .बैग भरने कसरत होती.पण अनिकेत अगदी तरबेज .नंदिनी ने सर्व भेट वस्तु वर नावे घालून दिली.ते दोघे सामान भरत होती,मी शांत बसले होते.थोड़े सामान काढून ठेवावे लागले.माझे घरात घालायचे कपडे ठेवून आले,परत समर मधे जायचे आहे.
अनिकेत,नंदिनी करता थोड़े खाद्य पदार्थ करून ठेवले.आधीचे दोन दिवस बाहेर खुप फिरलो.दुसर्या दिवशी सकाळी निघायचे होते,रात्रि झोप नाही लागली.आता लवकर ही दोघे भेटणार नाहीत,
शिपोल विमान तलावर पोचले.तिकडे टिकिट घेताना बैग जमा करताना दोघे बरोबर होतीच.खुपच नियमाने वागनारे लोक आहेत जाणवले.सामान कमी करावे लागले म्हणून जरा त्या लोकांचा मला राग आला होता.हौशीने घेतलेले काढावे लागले.परदेशात आपले काही चालत नाही,तिकडे काही इतर मार्ग पण नाहीत.अखेर मी दोघांचा निरोप घेउन निघाले.समोरच चोकलेट चे दुकान होते.अनिकेत ने मला दिलेले सर्व युरोची मी चोकलेट घेतली.बेधड़क ही पहिलीच खरेदी मी केली.चालत गेट वर पोचले.तिकडे चक्क १५/२० भारतीय लोक बघून मी अवाक् झाले.अरे!मला ३ महिन्यात ही मानसे कुठेच दिसली नाहीत.सिक्यूरिटी चेकिंग करून निवांत बसले.अनिकेत नंदिनी ला आधी फ़ोन केला,ते दोघे बाहेर वाट बघत होती.
विमानात अगदी शांत पणे येवून बसले.एका ट्रीप ने मला किती आत्मविश्वास आला होता.येताना स्वस्थ बसलेली मी यावेळी कोणाची मदत न घेता सेट झाले,चक्क २ चित्रपट पाहिले.मधून मधून विमानाचा मार्ग अंतर ठिकाने नकाशात पाहत होते.आपण एम्स्तेर्दाम ते मुंबई अंतर ६८५४ किलोमीटर ४२५४ मिनिटात पार करणार आहोत याची नोंद पण करत होते.बाहेरचे सतत कमी आधिक होणारे तापमान पण बघत होते.विमानाचा दिवसाचा प्रवास होता.खाणे पिणे चांगले होते.शेजारी ग्रीन कार्ड होल्डर मद्रासी बाई होती,जरा बोलत पण होते.शेवटचे २ तास राहिले आता मात्र मला घरचे वेध लागु लागले.जाताना पेक्षा येताना प्रवास सुखद झाला.फॉर्म भरून ठेवले.चक्क २० मिनिटे लवकरच विमान उतरले....हुश्य!!!!!!!!!!आले परत....बाहेर येताना आठवणी मनात घोळत होत्या.भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले,नंबर आला आणि त्यानी दूसरा फॉर्म दिला.परत पासपोर्ट चश्मा काढून फॉर्म भरला.हा फॉर्म तेवाच दिला असता तर......पण काय आपली इंडिया.लोकाना त्रास कसा होइल याचाच आधिक विचार करतात की काय?अखेर सर्व सोपस्कार आवरून मी एक तासानी बाहेर पडले,अनिकेत चा फ़ोन आलाच.सर्व माझी वाट पाहत होते सामान सुशिल ने घेतले.सर्वाना भेटून मी घरी यायला निघाले.सौरभ खुपच बारीक़ झाला आहे.जिम जोरात आहे.
घरी येताना फरक जाणवत होता.कर्कश होर्न आमच्याच गाडीचा होता.पण बोलून काही उपयोग नव्हता.
घरी आले फ्रेश झाले.देवाला नमस्कार केला,ट्रीप छान झाली देवाचे आभार मानले.चहा घेत गप्पा सरू.भाग्यश्री ने खरेदी बघितली.दोघी पोरी खुश झाल्या.[कल्याणी आणि भाग्यश्री]जरा वेळ विश्रांति घेतली.सकाळ पासून माझे काम सुरु झाले.
असा झाला माझा पाहिला प्रवास.आता परत समर मधे जाणार आहे,तेव्हा परत लिहीनच.पण आता इथेच राम राम!!!!!!!!!!!!!!!!!
----------------------------------.-----------------------०------------------------------------०----------------
अनिकेत,नंदिनी करता थोड़े खाद्य पदार्थ करून ठेवले.आधीचे दोन दिवस बाहेर खुप फिरलो.दुसर्या दिवशी सकाळी निघायचे होते,रात्रि झोप नाही लागली.आता लवकर ही दोघे भेटणार नाहीत,
शिपोल विमान तलावर पोचले.तिकडे टिकिट घेताना बैग जमा करताना दोघे बरोबर होतीच.खुपच नियमाने वागनारे लोक आहेत जाणवले.सामान कमी करावे लागले म्हणून जरा त्या लोकांचा मला राग आला होता.हौशीने घेतलेले काढावे लागले.परदेशात आपले काही चालत नाही,तिकडे काही इतर मार्ग पण नाहीत.अखेर मी दोघांचा निरोप घेउन निघाले.समोरच चोकलेट चे दुकान होते.अनिकेत ने मला दिलेले सर्व युरोची मी चोकलेट घेतली.बेधड़क ही पहिलीच खरेदी मी केली.चालत गेट वर पोचले.तिकडे चक्क १५/२० भारतीय लोक बघून मी अवाक् झाले.अरे!मला ३ महिन्यात ही मानसे कुठेच दिसली नाहीत.सिक्यूरिटी चेकिंग करून निवांत बसले.अनिकेत नंदिनी ला आधी फ़ोन केला,ते दोघे बाहेर वाट बघत होती.
विमानात अगदी शांत पणे येवून बसले.एका ट्रीप ने मला किती आत्मविश्वास आला होता.येताना स्वस्थ बसलेली मी यावेळी कोणाची मदत न घेता सेट झाले,चक्क २ चित्रपट पाहिले.मधून मधून विमानाचा मार्ग अंतर ठिकाने नकाशात पाहत होते.आपण एम्स्तेर्दाम ते मुंबई अंतर ६८५४ किलोमीटर ४२५४ मिनिटात पार करणार आहोत याची नोंद पण करत होते.बाहेरचे सतत कमी आधिक होणारे तापमान पण बघत होते.विमानाचा दिवसाचा प्रवास होता.खाणे पिणे चांगले होते.शेजारी ग्रीन कार्ड होल्डर मद्रासी बाई होती,जरा बोलत पण होते.शेवटचे २ तास राहिले आता मात्र मला घरचे वेध लागु लागले.जाताना पेक्षा येताना प्रवास सुखद झाला.फॉर्म भरून ठेवले.चक्क २० मिनिटे लवकरच विमान उतरले....हुश्य!!!!!!!!!!आले परत....बाहेर येताना आठवणी मनात घोळत होत्या.भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले,नंबर आला आणि त्यानी दूसरा फॉर्म दिला.परत पासपोर्ट चश्मा काढून फॉर्म भरला.हा फॉर्म तेवाच दिला असता तर......पण काय आपली इंडिया.लोकाना त्रास कसा होइल याचाच आधिक विचार करतात की काय?अखेर सर्व सोपस्कार आवरून मी एक तासानी बाहेर पडले,अनिकेत चा फ़ोन आलाच.सर्व माझी वाट पाहत होते सामान सुशिल ने घेतले.सर्वाना भेटून मी घरी यायला निघाले.सौरभ खुपच बारीक़ झाला आहे.जिम जोरात आहे.
घरी येताना फरक जाणवत होता.कर्कश होर्न आमच्याच गाडीचा होता.पण बोलून काही उपयोग नव्हता.
घरी आले फ्रेश झाले.देवाला नमस्कार केला,ट्रीप छान झाली देवाचे आभार मानले.चहा घेत गप्पा सरू.भाग्यश्री ने खरेदी बघितली.दोघी पोरी खुश झाल्या.[कल्याणी आणि भाग्यश्री]जरा वेळ विश्रांति घेतली.सकाळ पासून माझे काम सुरु झाले.
असा झाला माझा पाहिला प्रवास.आता परत समर मधे जाणार आहे,तेव्हा परत लिहीनच.पण आता इथेच राम राम!!!!!!!!!!!!!!!!!
----------------------------------.-----------------------०------------------------------------०----------------
Friday, November 27, 2009
माझ्या या इकडच्या वास्तव्यात मी अनिकेत च्या ३ मित्रांकडे पार्टी ला [जेवायला]गेले.दिवाली च्या दिवशी शिल्पा-दिनेश यांच्या कड़े गेलो होतो.शिल्पा आणि नंदिनी एकत्र काम करतात.त्यामुले त्यांची पण चांगली मैत्री झाली आहे.शिल्पा घरी आली होती,पार्क मधे आली होती,त्या मुले ओळख झाली होती.
दिवाली म्हणून आम्ही रवि -रिचा,वेकट-वैजू याना घरी बोलावले होते.त्यामुले त्यांची पण छान ओळख झाली.वेंकट चे नाव मी अनिकेत कडून खुप वेळा एइकले होते.आधी तो डोम्बिवली ला राहणारा.जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या.
वैजू ने सर्व मित्र मैत्रिणी ना घरी वडा-पाव पार्टी ला बोलावले होते.नविन मित्र आले होते,ओळख झाली.गप्पा मारल्या वेळ छान गेला.
रवि-रिचा शेजारी असल्याने माझे अगदी पहिल्या दिवसापासून माझे जाणे येणे सुरु झाले होते. त्याना पण घरी मेहुंन म्हणून बोलावले होते.रिचा कड़े मी २/३ वेळा गेले जेवायला.दर वेळी मेनू वेगला ही तिची खासियत.थाय करी भात,पास्ता,तुर्की मिठाई असा वेगला बेत होता.माझी आवडती डीश ओली भेल आणि चहा यानि सुरवात झाली.मस्त गप्पा मारत जेवलो.आशीष ,मिनी पण आले होते.छोटा आरुष मस्त टाइमपास करत होता.रिचा चे घर अगदी टाप टिप ,नीट नेटके असते.कामा वरून घरी येवून सर्व तयार करून ठेवले होते,मला कौतुक वाटले. कोकणस्थ साटप असतात हे मला परदेशात पण जाणवले.
म
दिवाली म्हणून आम्ही रवि -रिचा,वेकट-वैजू याना घरी बोलावले होते.त्यामुले त्यांची पण छान ओळख झाली.वेंकट चे नाव मी अनिकेत कडून खुप वेळा एइकले होते.आधी तो डोम्बिवली ला राहणारा.जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या.
वैजू ने सर्व मित्र मैत्रिणी ना घरी वडा-पाव पार्टी ला बोलावले होते.नविन मित्र आले होते,ओळख झाली.गप्पा मारल्या वेळ छान गेला.
रवि-रिचा शेजारी असल्याने माझे अगदी पहिल्या दिवसापासून माझे जाणे येणे सुरु झाले होते. त्याना पण घरी मेहुंन म्हणून बोलावले होते.रिचा कड़े मी २/३ वेळा गेले जेवायला.दर वेळी मेनू वेगला ही तिची खासियत.थाय करी भात,पास्ता,तुर्की मिठाई असा वेगला बेत होता.माझी आवडती डीश ओली भेल आणि चहा यानि सुरवात झाली.मस्त गप्पा मारत जेवलो.आशीष ,मिनी पण आले होते.छोटा आरुष मस्त टाइमपास करत होता.रिचा चे घर अगदी टाप टिप ,नीट नेटके असते.कामा वरून घरी येवून सर्व तयार करून ठेवले होते,मला कौतुक वाटले. कोकणस्थ साटप असतात हे मला परदेशात पण जाणवले.
म
Wednesday, November 25, 2009
ek anubhav
मी अनिकेत नंदिनी बरोबर घर पहायला गेले होते.त्यांच्या घराचा करार डिसेम्बर ला संपतो.म्हणून घराची शोधाशोध सुरु आहे.सुधारलेल्या देशात सर्व काही सुधारलेले.इकडे घरावर टी हुर्र अशी पाटीलावलेली असते.टी हुर्र म्हणजे घर भाड्याने देने आहे,तर टी कूप म्हणजे घर विकने आहे.फिरताना खुप घरावर अशा पाट्या दिसल्या.स्थायिक यूरोपियन लोकानी घरे पूर्वी घेउन ठेवली आहेत,आता तेच त्यांचे उत्पन्नाचे साधन झाले आहे.घरे दाखवणारे एजेंट घराचे फोटो माहिती सर्व इन्टरनेट वर देतात.नकाशा वर घर कुठे ते पाहता येते.रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे असतात.[इमारती]पण घरावर जे क्रमांक असतात ते एका बाजूला सम आणि दुसर्या बाजूला विषम असतात.लांबच लाम्ब रस्ता आणि क्रमांक ,गल्या [लेन]शोधत जावे लागते.अगदी पून्याची आठवण येते.
घर दाखवणारा एजेंट पण सुटाबुतात गाड़ी घेउन आला होता.आम्ही जे घर पाहिले ते दुसर्या मजल्यावर होते,सरळ एकच जीना.इकडे बरीच घरे अशी आहेत,तळ मजला आणि पाहिला मजला एकाकडे आणि दूसरा तीसरा स्वतंत्र.बहुतांशी घरे फर्निश असतात.४ खोल्या आणि गच्ची .घर सुसज्ज होते.घरे पाहण्याची सुरवात चांगली झाली.घर प्रशस्त हवेशीर होते.आणि भाड़े पण परवडेल असे होते.फक्त त्या घरात डीश वाशर नाही,त्यामुले घेणे योग्य नाही असे ठरले.इकडे सर्व घरात असतो.हे लोक तेलकट तुपकट काही खात नाहीत,विशेष घरी काही शिजवत नाहीत,त्यामुले स्वय पाक घरे अगदी स्वच्छ ,चकचकीत असतात.आपल्यासारखा सतत गैस पेटत नाही.मायक्रोवेव्ह मधे काय ते गरम करून खायचे हीच त्यांची पद्धत.इतर वेळी ज्यूस ,बीअर पिणे.
- नंतर एक होलैंड चा खुप मोठा कसीनो पाहिला.त्या सर्व भागात फक्त बार आणि रेस्टोरंट होती.बाहेर मेनू लावलेला होता ,कीमती सह .काचेच्या शोकेस मधे छापील मेनू.पाट्या नाहीत.प्रत्येक होटेलची खासियत असलेले पदार्थ असतात,माहिती पाहिजे.
- मुख्य रोड वर सर्व नामांकित कंपन्यांची दुकाने [शो रूम]होत्या.आपल्या कडील कुलाबा तसा तो भाग.नंदिनी माहिती देत होती दुकानांची.
- एका ठिकाणी मुले स्केटिंग करत होती,यंत्राने भुर भुर बर्फ पडत होता.मुले मस्त मजा करत होती,पाहून गम्मत वाटली,असे सर्व मुलाना मिळाले की काय खुश राहणार मुले....सर्व ठिकाणी झगमगाट असलेला भाग पाहून घरी आलो.
Tuesday, November 24, 2009
pardesh gaman anjbhav
परदेश गमनाचे वारे वाहू लागले आणि तयारी ला जोर आला.वीसा घरी आल्यावर मात्र हातपाय भरभर हलू लागले.बघता बघता मी पहिला विमान प्रवास करून अनिकेत कड़े आले.८ सप्टेम्बर ला.तेव्हा पासून चे माझे अनुभव मी ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न केला आहे.पूर्वी मला परदेशात येण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते,इतरासरखे आकर्षण पण नव्हते.पण एकदा मनाची तयारी करून अनिकेत कड़े आले.फक्त ३ महीने वास्तव्य आहे ठीक आहे,जातील दिवस पटकन.असे वाटले,आणि सुरवातीला तसे झालेही.नव्याची नवलाई होती,नविन शहर कसे आहे याची माहिती करून घेत होते,खुप वर्षानी मी आणि अनिकेत गप्पा मारत फिरलो,तेव्हा काय वाटले कसे सांगू???अनिकेत मधे खुप चांगला बदल झाला आहे असे जाणवले.लगेच एक महिन्याच्या आत त्याने मला स्वप्न नगरिची सफर घडवली.तेव्हा तर काय मला खुपच आनंद झाला होता.मनात खुप वेळा२ विचार सतत यायचे,अशा या रम्य ठिकाणी आपण एकटेच आलो आहोत,मला ह्यांची उणीव खुप वेळा होत असे.पण काय करणार??आपले नशीब.आपले दुख आपल्याशी ठेवायचे त्याचे भांडवल करायचे नाही हे मनाशी पक्के केलेले आहे.त्यामुले कुणाला जाणीव करून देत नसे.आणि दूसरा विचार ती दोघेच इकडे आली असती तर ,त्यानी आणखी मजा केलि असती,माझ्या मुले त्याना स्वतंत्रता मिळत नाही असे सारखे वाटत होते.पण इतर अनोल्खी लोकान पेक्षा मी मुलासुने बरोबर आले याचा आनंद आधिक होता.
परदेश वास्तव्याचे ३ टप्पे केले तर माझा पहिला महिना पटकन निघून गेला.सतत फिरने गप्पा सुरु होत्या.पण दुसर्या महिन्यात मला घर दिसू लागले.कधीच मी बाहेर इतके दिवस राहिले नाही.त्यानी माझे मन कशातच रमत नव्हते.इकडे ठंडी ची लाट ही तेव्हाच आली.आता ही थंडी कशी सोसणार?घरी बसून वेळ कसा घालवायचा?????या विचाराने मन खुप वेळा उदास होत असे.ही दोघे मला उपाय सांगत असत ,पण मला ते काही पचनी पडत नव्हते.अखेर मी परत यावे या विचाराला आले.तसे अनिकेत भाग्यश्री जवळ बोलले पण.हा माझा विचार काही पट्नारा नव्हता.पण मला खरच काय करावे सुचत नव्हते.अस्वस्थ मनाने रहाणे काही अर्थ नव्हता.भाग्यश्री ने टिकिताची चौकशी केलि.मनात चलबिचल सुरु झाली.पण अखेर या वेळी मला माझ्या गणपतिने [देवाने]सद्विचार दिला.आणि मी लवकर परत न जाता थोड़े दिवस आहेत ते आनंदाने रहायचे हा विचार पक्का केला.विचार करने ,बेत आखाने सोपे असते पण कृतित आनने कठिन जाते.पण तेहि केले.
परत घरी जाताना ची खरेदी मी आणि नंदिनी ने एका दिवशी उरकून टाकली.तेव्हा सामानाचे वजन जास्त होइल हा विचारही दोघिनी केला नाही.पण आता माझे कपडे ठेवून जायचे या विचाराला मी पोचले ,हे ही नसे थोडके!!!
परदेश पहिल्या शिवाय आवडत नाही हे मी अनुभवाने सांगते.मला इकडे शुद्ध हवा,मुबलक पानी,विज ,नयन रम्य निसर्ग सौन्दर्य ,सर्वे सुखसोयी आहेत.फुटपाथ ,रहदारी कमी,जाने येणे प्रवास सुखकर.हे सर्वे अवड्त असे.चालायला फिरायला आवडत असे.बाजारात जाऊ लागले,मनात तुलना करत असे,पण तरी रोजचे जीवन चांगले आहे .हे नक्की.पण ..........खर सांगू का????????
बहु असोत संपन्न की महा ,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
परदेशात राहणारी मुले आधिक वेळ घरी रहातात,आपल्या सारखा नाका नसतो,आणि खुप खास मित्र पण नसतात.चक्क माझा वेळ जावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा पत्ते खेलत असो.अनिकेत च्या आवडीचे पदार्थ करण्यात मी पुढाकार घेत असे,माझे पोथी वाचन पूर्ण झाले,त्याचे मेहुंन पण जेवू घातले,परदेशात मला चक्क घारपुरे जोडपे भेटले,[अनिकेत चा मित्र]पूरण पोली चे जेवण केले,रुपयात नाही ,यूरो मधे दक्षिणा पण दिली.सुधारक देशातील ते मेहुंन वेस्टर्न कपडे घातलेले.बुट घालून टेबल वर जेवायला बसले.पण इकडे ठीक आहे.आपण आपले विचार,संस्कार बाजूला ठेवून वागलो तर पुढच्या पीढ़ी बरोबर दिवस चांगले जातात हा विचार केला.शांत राहिले,आपल्या मुलांवर संस्कार असतात,पण परदेशात गेल्यावर त्याचे काय होते ,देव जाणे....
कालाय तस्मै नम्हा!!!!!!!!!!!!
आता माझे घरी जायचे दिवस जवळ आले,एकच आठवडा राहिला.आता मात्र माझी स्व देशातील लोकाना भेटण्याची ओढ़ वाढू लागली,पण त्याच वेळी आता अनिकेत नंदिनी दोघे लवकर भेटणार नाहीत,असे सारखे मनात येवू लागले.मग मी मे मधे आंबे खायला तुम्ही तिकडे या,भुन भुन सुरु केलि.पण अनिकेत तो....असा सहज पट्नारा थोडीच.त्याने मला तू समर मधे इकडे ये.तुला घरी तरी काय काम आहे?????असे बोलून माझा ब्रेन वाश सुरु केला.
बदल इतका की आधी परदेशात स्वारस्य नसलेली मी,आता पुढील समर मधे नक्की येइन असे सांगू लागले.मला देश आवडला,अनिकेत बरोबर,नंदिनी बरोबर राहता आले,म्हनुनच हा बदल माझ्यात झाला.
पण नंतर येताना मनाची पक्की तयारी करून,वेळ जावा या साठी पुस्तके,सीडीज ,भरतकाम बरोबर घेउन आलो पाहिजे तरच वेळ आनंदात जाइल हे नक्की.
परदेश वास्तव्याचे ३ टप्पे केले तर माझा पहिला महिना पटकन निघून गेला.सतत फिरने गप्पा सुरु होत्या.पण दुसर्या महिन्यात मला घर दिसू लागले.कधीच मी बाहेर इतके दिवस राहिले नाही.त्यानी माझे मन कशातच रमत नव्हते.इकडे ठंडी ची लाट ही तेव्हाच आली.आता ही थंडी कशी सोसणार?घरी बसून वेळ कसा घालवायचा?????या विचाराने मन खुप वेळा उदास होत असे.ही दोघे मला उपाय सांगत असत ,पण मला ते काही पचनी पडत नव्हते.अखेर मी परत यावे या विचाराला आले.तसे अनिकेत भाग्यश्री जवळ बोलले पण.हा माझा विचार काही पट्नारा नव्हता.पण मला खरच काय करावे सुचत नव्हते.अस्वस्थ मनाने रहाणे काही अर्थ नव्हता.भाग्यश्री ने टिकिताची चौकशी केलि.मनात चलबिचल सुरु झाली.पण अखेर या वेळी मला माझ्या गणपतिने [देवाने]सद्विचार दिला.आणि मी लवकर परत न जाता थोड़े दिवस आहेत ते आनंदाने रहायचे हा विचार पक्का केला.विचार करने ,बेत आखाने सोपे असते पण कृतित आनने कठिन जाते.पण तेहि केले.
परत घरी जाताना ची खरेदी मी आणि नंदिनी ने एका दिवशी उरकून टाकली.तेव्हा सामानाचे वजन जास्त होइल हा विचारही दोघिनी केला नाही.पण आता माझे कपडे ठेवून जायचे या विचाराला मी पोचले ,हे ही नसे थोडके!!!
परदेश पहिल्या शिवाय आवडत नाही हे मी अनुभवाने सांगते.मला इकडे शुद्ध हवा,मुबलक पानी,विज ,नयन रम्य निसर्ग सौन्दर्य ,सर्वे सुखसोयी आहेत.फुटपाथ ,रहदारी कमी,जाने येणे प्रवास सुखकर.हे सर्वे अवड्त असे.चालायला फिरायला आवडत असे.बाजारात जाऊ लागले,मनात तुलना करत असे,पण तरी रोजचे जीवन चांगले आहे .हे नक्की.पण ..........खर सांगू का????????
बहु असोत संपन्न की महा ,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
परदेशात राहणारी मुले आधिक वेळ घरी रहातात,आपल्या सारखा नाका नसतो,आणि खुप खास मित्र पण नसतात.चक्क माझा वेळ जावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा पत्ते खेलत असो.अनिकेत च्या आवडीचे पदार्थ करण्यात मी पुढाकार घेत असे,माझे पोथी वाचन पूर्ण झाले,त्याचे मेहुंन पण जेवू घातले,परदेशात मला चक्क घारपुरे जोडपे भेटले,[अनिकेत चा मित्र]पूरण पोली चे जेवण केले,रुपयात नाही ,यूरो मधे दक्षिणा पण दिली.सुधारक देशातील ते मेहुंन वेस्टर्न कपडे घातलेले.बुट घालून टेबल वर जेवायला बसले.पण इकडे ठीक आहे.आपण आपले विचार,संस्कार बाजूला ठेवून वागलो तर पुढच्या पीढ़ी बरोबर दिवस चांगले जातात हा विचार केला.शांत राहिले,आपल्या मुलांवर संस्कार असतात,पण परदेशात गेल्यावर त्याचे काय होते ,देव जाणे....
कालाय तस्मै नम्हा!!!!!!!!!!!!
आता माझे घरी जायचे दिवस जवळ आले,एकच आठवडा राहिला.आता मात्र माझी स्व देशातील लोकाना भेटण्याची ओढ़ वाढू लागली,पण त्याच वेळी आता अनिकेत नंदिनी दोघे लवकर भेटणार नाहीत,असे सारखे मनात येवू लागले.मग मी मे मधे आंबे खायला तुम्ही तिकडे या,भुन भुन सुरु केलि.पण अनिकेत तो....असा सहज पट्नारा थोडीच.त्याने मला तू समर मधे इकडे ये.तुला घरी तरी काय काम आहे?????असे बोलून माझा ब्रेन वाश सुरु केला.
बदल इतका की आधी परदेशात स्वारस्य नसलेली मी,आता पुढील समर मधे नक्की येइन असे सांगू लागले.मला देश आवडला,अनिकेत बरोबर,नंदिनी बरोबर राहता आले,म्हनुनच हा बदल माझ्यात झाला.
पण नंतर येताना मनाची पक्की तयारी करून,वेळ जावा या साठी पुस्तके,सीडीज ,भरतकाम बरोबर घेउन आलो पाहिजे तरच वेळ आनंदात जाइल हे नक्की.
आज सकाळी अनिकेत च्या आवडीचा सफेद ढोकला,आणि लसून चटनी.[शिल्पा मामी पद्धत]बनवली.खुप दिवसानी केल्याने पोटभर आवडीने त्यानी खाल्ला.नंतर आवरून आम्ही बाहेर पडलो.खास लोकाची खरेदी!!!कोण ते कलले ना?लाडकी लेक आणि जावई.प्रथम जावयाची की लेकीची प्रश्न होता.प्रथम सौरभ साठी टी शर्ट बघायला सुरवात केली.पण अनेक दुकाने बघून एकमत काही होइना,अखेर शर्ट बघा असे मी सांगुन टाकले.मग शर्ट बघणे मिशन सुरु झाले,तिघांची आवड भिन्न .पण अखेर एक शर्ट फायनल केला.खर सांगायचे तर अजुन मला सौरभ ची आवड काय ?त्याला कसे कपडे आवडतात ते कलले नाही.नंतर मोर्चा भाग्यश्री च्या खरेदी कड़े.मोठा कठिन प्रश्न?पण सुरवात केली "स्वरोस्की"पासून पण पुन्हा तोच प्रश्न.अनिकेत ला आवडेल जरा दिव्य !!!त्याचा बजेट चा प्रश्न नव्हता पण हा दगड च वाटतो वगैरे टिका सुरु होत्या.इकडे तिकडे बघताना हैण्ड पर्स दिसल्या,"ब्राण्डेड बर का?"सर्व पर्स उघडून हातात धरून नंदिनी ने बघितल्या,नंतर ३ पर्स मधून निवड.अनिकेत ची टिका सुरु होतीच.पण अखेर मी एक पर्स फायनल केली.शर्ट आणि पर्स चे पैसे देवून आम्ही जवळ दुसर्या दुकानात गेलो.
तो मेघना मोल होता.सरकत्या जिन्या वरून वर जातो तो समोर स्वरोस्की दुकान.धन्य वाटले!!
सर्व आकर्षक वस्तु,अलंकार छान मांडून ठेवले होते.परत पहाणे सुरु,अनिकेत ने आता माघार घेतली होती,तुम्हाला काय आवडेल ते घ्या सांगुन टाकले.नंदिनी ने २ सेट पसंद केले.त्या पैकी मला जो आवडला तो मी सांगुन टाकला,तो त्या पेक्षा महाग होता.पण माझे मत विचारले मी सांगुन टाकले....लेकिसाठीआई ने आज बिनधास्त पणे सांगितले.अनिकेत ने मला टोमणा पण मारला.पण खास खरेदी ख़रच मस्त झाली,अनिकेत चा खिसा खाली केला हे मात्र नक्क्की ......नंतर इकडे तिकडे वेळ घालवून घरी आलो.येताना टर्किश डोनर घेउन आलो,चहा आणि डोनर याचा आस्वाद घेतला......
तो मेघना मोल होता.सरकत्या जिन्या वरून वर जातो तो समोर स्वरोस्की दुकान.धन्य वाटले!!
सर्व आकर्षक वस्तु,अलंकार छान मांडून ठेवले होते.परत पहाणे सुरु,अनिकेत ने आता माघार घेतली होती,तुम्हाला काय आवडेल ते घ्या सांगुन टाकले.नंदिनी ने २ सेट पसंद केले.त्या पैकी मला जो आवडला तो मी सांगुन टाकला,तो त्या पेक्षा महाग होता.पण माझे मत विचारले मी सांगुन टाकले....लेकिसाठीआई ने आज बिनधास्त पणे सांगितले.अनिकेत ने मला टोमणा पण मारला.पण खास खरेदी ख़रच मस्त झाली,अनिकेत चा खिसा खाली केला हे मात्र नक्क्की ......नंतर इकडे तिकडे वेळ घालवून घरी आलो.येताना टर्किश डोनर घेउन आलो,चहा आणि डोनर याचा आस्वाद घेतला......
sankalp
मी इकडे येताना 'गुरु चरित्र' संक्षिप्त ही पोथी बरोबर आणली होती.येतानाच संकल्प केला होता.इकडे आपण या पोथीचे १०० वेळा वाचन करायचे.काही मनात धरून हा संकल्प.त्याप्रमाणे पोथीचे वाचन १७/११/०९ रोजी पूर्ण झाले.नंदिनी शी सहजच बोलले आपण इकडे एक म्हणून मेहुंन जेवायला बोलवू या.लगेच तिने बेत आखला.आणि अनिकेत चा मित्र रवि घारपुरे आणि रिचा याना जेवायला बोलावले.परदेशात त्याना असे मेहुंन जेवायला बोलावले,याची गम्मत वाटली.आनंदाने आले.पोटभर जेवले,खुप गप्पा मारल्या.मसाले भात,सार कोशिंबीर,पोली दम आलू भाजी आणि पूरण पोली असा बेत केला होता.पूरण यंत्र नव्हते त्या मुले पुरनाचे पराठे झाले.अनिकेत ने त्याना ११ यूरो दक्षिणा पण दिली.मला समाधान वाटले,आणि माझा सम्पूर्ण दिवस पण छान गेला.
Subscribe to:
Posts (Atom)