शनिवारी बाहेर गेलो बरेच अनुभव आले.तिकडे गावात गेलो असे वाटले नाही.मस्त हिरवेगार होते.गुरे सुखाने चरत होती.गवत भरपूर पाणीमुबलक.सशक्त गुरे दिसली.घोडे शेतीसाठी वापरतात.तेपण होते.
नवरा मुलगा लाकडी बुट नवरी करता करतो.अशी प्रथा आहे.म्हणुन लकडी बुट बनवले जातात.डच पोशाख करून फोटो काढले,गम्मत.फ्री फिश चा वास घमघमाट होता.अनेक प्रकार चे मासे होते.पण सर्वात कोलंबी मस्त होती,सलाड बरोबर ताव मारला.सफर्चंदाच पॅनकेक घेतला होता.तो आपल्या कणीक घावनासारखा लागतो.पणवेगले जरा खाल्ले.नंतर जरा खरेदी केली,क्रूस वर जाएचेहोते. लगेच तिकडे गेलो.अथांग सागर बघून मन प्रस्सन्न .नजर पोचत नव्हती .खुप होड्या ,गलबते पहिली. नंतर बोटीत चढलो .सर्व परदेसी बाजूला होते.लहान मोठे सर्व मजा करत होते.एक आजी सारखी बाई पण टकाटक होती.२ मोठे कुत्रे बाजुलाच आले.पण काही नाही येत ,भूंकता येत नाही की काय असे वाटले.सर्व जन बिनधास्त हात फिरवत होते कुत्र्याना .इकडे तिकडे बघत फोटो काढत आम्ही बेटावर पोचलो.
Monday, September 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment